परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

हातचे पिक वाया जाते कि काय ? शेतक-यांपुढे चिंता, भरघोस मदतीची सरकार कडुन अपेक्षा.

चांदेकसारे (वार्ताहर ) 
       परीसरात शेतक-यांनी काबाडकष्ट करुन तसेच प्रसंगी व्याजाने पैसे काढुन सोयाबीन .बाजरी मका.फळबागांची पेरणी केली पिकेही चांगल्या प्रकारे डवलु लागली शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या येणारी दिवाळी आनंदात  साजरी करु आसा सुरही परीसरातुन आवाज घुमु लागला 
       परंतु परतीचा पाऊस सुरु झाल्याने आलेली बाजरी सोयाबीन मका भाजीपाला पिके सडु लागली तसेच बाजरी सोयाबीन मका पिकांना कोंब पडु  लागली सडु लागली प्रचंड आळी पडू लागली हातची पिके वाया जाणार असुन शेतक-यांना सरकारी मदतीची अपेक्षा तसेच पिकविम्याची अपेक्षा लागली.

إرسال تعليق

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

الاسم

بريد إلكتروني *

رسالة *

يتم التشغيل بواسطة Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget